पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi

Environment Essay in Marathi – Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने पर्यावरणाचा कधीतरी विचार केला का? पैशाने मालमत्ता, दागिने तसेच, बंगला घेता येतो, पण त्याच पैशाने स्वच्छ, सुंदर व शुद्ध पर्यावरण घेता येत का? नाही. कारण, पर्यावरण निर्माण करण्यासाठी फक्त पैसा उपयोगी नसतो. आता, तुम्हाला वाटेल की, पर्यावरणाशी या मानवाचा आणि पैशाचा काय संबंध आहे? तर, मानव हा पैसा मिळविण्यासाठी निसर्गातील झाडे तसेच, खनिजे, खनिज तेल यांचा अनावश्यक वापर करतो; त्यामुळे, पर्यावरणातील अनेक घटक नष्ट होतात. हा एका अर्थाने पर्यावरणाचा ऱ्हासच आहे.

“ हिरवे-हिरवे गार गालिचे , हरित तृणाच्या मखमलीचे !”

पर्यावरण निबंध मराठी – Environment Essay in Marathi

पर्यावरण संरक्षण निबंध मराठी.

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पर्यावरण म्हणजे काय हे समजुन घेणे खूप गरजेचे आहे. तर, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या हिरव्यागार वनस्पती, स्वच्छ खडकातून वाहणारे नदी – नाले, पशु – पक्षी यांना स्वतंत्र असे असलेले आजूबाजूचे सुंदर वातावरण होय.

पण, या आधुनिक काळात पर्यावरणाला नेमके काय म्हणतात हेच माहित नाही, त्यामुळे पर्यावरणाचा विचार करणे तर दुरच पण, पर्यावरणाचा विचार न केल्यामुळे निसर्गाला नव्हे तर, मानवालाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, प्रत्येकाने पर्यावरणाचा, पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा विचार केला पाहिजेत.

  • नक्की वाचा: पर्यावरणाची माहिती  

आज, प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वचनबध्द होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजेत, नाहीतर भावी पिढीला अपुरी साधनसंपत्ती, प्रदुषण, लोकसंख्यावाढ व त्याच बरोबरीने येणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक तणावाला सामोरे जावे लागेल; म्हणून, ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसामुळे तरी लोकांना पर्यावरणाची गरज व महत्व समजून येईल.

घनदाट जंगल, प्रचंड जलाशय, उंच दऱ्याखोऱ्या यांनी पर्यावरण व्यापलेले आहे. पर्यावरण म्हणजे अगदी विश्वाच्या विशाल साम्राज्यात संपुर्ण सजीवसृष्टी धारण करणारा एकमेव गृह ! म्हणूनच, तर आपल्या पूर्वजांनी त्याला देवरूप मानले होते. या गृहाला घट्ट बांधणारी धरणी माता ही उदार अंत:करणाची आहे. सजीवसृष्टीच्या भरणपोषणासाठी ती अनंत हसते आणि भरभरूनही देते.

पण, अशा उदार अंत:करणाच्या मातेची आम्ही आज काय कदर करत आहोत ? उलट, तिचे पर्यावरण दुषित करत आहोत. मानवाने एक गोष्ट कधीही विसरू नये ती म्हणजे आपण जे समोरच्याला देतो, तेच आपल्याकडे परत येते. आज आपण पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आहोत.

पण मित्रांनो, निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे , हा मित्र जर मानवावर रागवला तर, आपण त्याचा राग सहजासहजी दूर करू शकत नाही. त्यासाठी, आपल्याला खुप किंमत मोजावी लागेल हे मात्र खरं. मित्रहो, निसर्गाला ही राग येतो. नेहमी आपल्याला साथ देणारा निसर्ग जर अचानक इतका संतप्त आणि संहारक झाला…

  • नक्की वाचा: मोबाईल शाप कि वरदान निबंध  

तर मानवाची अवस्था काय होईल ? मानवावर उपासमारीची वेळ येईल, हवेसाठी त्याला तडफडावे लागेल, पाण्यासाठी त्याला व्याकुळ व्हावे लागेल, अन्नाच्या शोधात भरकटावे लागेल आणि यातच माणसाचा एक दिवस विनाश होईल.

आज आपण जर पर्यावरणाकडे पाहिलं, तर लक्षात येईल की पाण्यामध्ये, जमिनीवर, आणि वातावरणात प्रदुषण नावाच्या राक्षसाने थैमान घातलेले आहे, पण याला कारणीभूत आपण आहोत. स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारल्याप्रमाणे आपण एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हे चक्रव्यूह म्हणजे प्रदूषणाचे घर आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारची प्रदुषण नांदतात ; जसे की, जलप्रदूषण , वायुप्रदूषण , भूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि आता नवीन नावारूपाला आलेलं, सगळ्या प्रदूषणांचा बाप समजण्यात आलेलं प्रदूषण म्हणजे ‘लोकसंख्या प्रदूषण’ जे सगळ्या प्रदूषणांच्या मुळाच मुख्य कारण आहे.

प्रथम पृथ्वीतलावर ती मानवी उत्क्रांती घडत गेली आणि हळूहळू ही मानवी उत्क्रांती इतकी वाढत गेली की ती आजतागायत मोजता येणार नाही. याचा परिणाम असा झाला की या वाढत्या लोकसंख्येमुळे माणसांच्या गरजाही वाढू लागल्या; त्यामुळे, कारखानदारी, औद्योगिकरण, शहरीकरण वाढत गेले.

कारखानदारीमध्ये कारखान्यातून निघणारे दुषित पाणी हे पवित्र अशा नद्यांतून सोडले जाते, जी नदी आपल्या जीवमित्रांची पाण्याची तहान भागवते, ते मित्रच त्या नदीच्या पोटात विषारी रसायने घालून तिला अपवित्र करण्याचं काम करत आहेत. शहरातील सांडपाणी या नद्यांमध्ये सोडले जाते.

पुण्यातील मुळा- मुठा, अमरावतीमधील चंद्रभागा, कोल्हापुरातील पंचगंगा या नद्या याच उत्तम उदाहरण आहेत. यामुळे, या नद्यांतील जलचर प्राणी ही तडफडून मरत आहेत आणि याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाने दिलेली जलचर संपत्ती आता धोक्यात आलेली आहे. जगात फक्त काही टक्का गोडे पाणी आहे, ते जर नष्ट झालं तर तडफडणाऱ्या माश्यांप्रमाणे आपण ही तडफडून मरु, यात शंका नाही.

कित्येक जलचर तडफडून मेले || पाणीच आता पाणी नाही राहिले निर्मळ निसर्गाचे नाही दिवस उरले         प्रदूषणाचे दिवस ते आले ||

तसेच, कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत असतो, यांमधून अनेक घातकी विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्याचबरोबर, मालं वाहून नेणाऱ्या गाड्या, मोटार गाड्या, स्कूटर, कारगाड्या, आगगाडी, जेटविमाने यांसारख्या वाहतुकीच्या साधणांने वायुप्रदूषण होते. स्फोटके, फटाके, अणुबाँब, टाइमबाँब, बंदुकातील गोळ्या यांचेदेखील भयानक असे परिणाम पर्यावरणावर होत आहेत.

उदाहरणार्थ; १९४५ साली जपानमध्ये झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्यात कित्येक जीव मारले गेले होते .त्यावेळी, जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि भूप्रदूषण ही वाढले होते. अखेर हा मानव अस करतो का ? आणि कशासाठी ? पर्यावरणावर हुकूमत गाजवण्यासाठी की स्वतःच, स्वतःचा विध्वंस करण्यासाठी?

  • नक्की वाचा: बेटी बचाओ बेटी पढ़ाओ  

आज, ध्वनिप्रदूषण वाढताना आपण सर्रास बघतो. टेप, रेडिओ, टी.व्ही मोठमोठ्याने लावणे, मिक्सर, गाईंडर, डी. जे. अशा उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण निर्माण होत आहे, यांचा आवाज जवळजवळ चाळीस डिसिबल इतका असतो. असा आवाज सतत ऐकल्याने मानवाला बहिरेपणा येतो.

वाढत जाणाऱ्या भूप्रदूषणामुळे भूकंपाची तीव्रता वाढली आहे. तसेच, कोळसा आणि खनिज तेल यांच्या अतिरिक्त वापरामुळे गेल्या शंभर वर्षात सुमारे ३०,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ४०,००० कोटी टन कार्बन – डायऑक्साइड वायू हवेत मिसळला गेला.

गेल्या साठ वर्षांत ६६% जंगले विनाश पावली, अशा विविध प्रदूषणांमुळ पर्यावरण धोक्यात आलं आहे आणि यासाठी पर्यावरणाच्या प्रश्नावर जागतिक स्तरावर योजना राबवल्या जातात. सन २००२ साली जोहान्सबर्ग येथे जागतिक ‘ शाश्वत धारणक्षम विकास परिषद’ भरली होती. या परिषदेने जगासाठी जी त्रिसूत्री दिली त्यामध्ये, ‘पर्यावरण संवर्धन’ हे महत्वाचं सूत्र होत.

शेवटी, मानवाला इतकंच सांगावस वाटत…..

“ ओले नाले भरुनी गेले , महापूर तो आला || माणसाच्या आक्रमकतेने , निसर्गचक्रात फेरबदल झाला || पर्यावरणाचा सुखी संसार या महापूरासोबत वाहुनी गेला ||

      – तेजल तानाजी पाटील

            बागिलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या environment essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पर्यावरण निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paryavaran nibandh marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि paryavaran in marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण paryavaran essay in marathi या लेखाचा वापर essay on environment in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

environment essay in marathi | पर्यावरण चे महत्व मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण environment essay in Marathi / पर्यावरण चे महत्व मराठी निबंध बघणार   आहोत.पर्यावरण चे महत्व हा निबंध परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा निबंध आहे paryavaran in marathi nibandh हा निबंध वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते चला तर मग सुरु करूया  पर्यावरण निबंध मराठी

environment essay in Marathi

paryavaran rhass ek samasya in marathi nibandh |environment essay in marathi 

Paryavaran che mahatva nibandh in marathi /  importance of environment in marathi.

आपले पर्यावरण विशुद्ध राहावे, म्हणून आपण सर्वांनी कडुलिंब तुळस दुर्वा याची आवर्जून लागवड केली पाहिजे. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी म्हणजे पृथ्वीची तिची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी मुंगी पासून तर गरुडा पर्यंत सर्व जण आपापल्या परीने सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतात. पण मनुष्य मात्र आपल्या बुद्धिमत्तेमुळे व नवीन नवीन शोधामुळे तसेच कार्य शक्ती ने पर्यावरणाचा समतोल बिघडवून टाकतो आहे.

निसर्गाने पर्यावरनाने मानवाला दिलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा मानव योग्य उपयोग करण्याएवजी त्याचा जास्त दुरुपयोगच  करत आहे आणि तो भविष्याचा सुद्धा विचार देखील करत नाही.

माणूस आपल्या सौंदर्याचा विचार करतो परंतु तो आपल्या पर्यावरणाच्या सौंदर्याविषयी जराही काळजी घेताना दिसत नाही. मानवाने कारखाने उंच इमारती उभारण्याकरिता मोठमोठ्या जंगलांची तोड केली आहे. या अशा मानवाच्या वागण्यामुळे एक दिवस मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.

पर्यावरणाचा रास बघून आणि मानवाला पर्यावरणाविषयी जागृत करण्यासाठी जगाने 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली आणि संपूर्ण जगामध्ये  पर्यावरणाच्या रक्षणासाठी रक्षण संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस 5 जून ला साजरा केला जातो.

मानवाची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर मानवनिर्मित कचराही वाढत आहे त्यामध्ये नष्ट न होणारा प्लॅस्टिकचा कचरा हा संपूर्ण जगामध्ये पोचलचला आहे. पसरला आहे.

आता जगभरात प्लॅस्टिकची कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे.अशाप्रकारे माणूसच मानवाचा शत्रू ठरत आहे त्यामुळे मानवाला आता त्याच्या या वागण्याचा विरुद्ध लढावे लागत आहे.तसेच

read also सूर्य उगवला नाही तर 

आजकाल पर्यावरण संवर्धनाची म्हणजेच पर्यावरणाला जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे त्यासाठी सरकारने अनेक कायदे नियम देखील केली आहे. सार्वजनिक पातळीवर सर्वीकडे झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवताना दिसत आहे.

आपल्याला जर पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे पर्यावरणाची स्वच्छता राखण्यासाठी वाहनांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल योग्य ती जबाबदारी पार पाडत काढणे कोरडा कचरा ओला कचरा अशी विभागणी केली पाहिजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे किंवा आपल्या प्लास्टिकला पर्यायी कागदी पिशव्यांचा उपयोग करणे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे. सामाजिक ठिकाणी पर्यावरण जागृती बद्दल कार्यक्रम राबवणे.एवढ्या लहान साहान पण फार महत्त्वाच्या गोष्टी करून आपण आपले पर्यावरण स्वच्छ ठेवू शकतो 

तुम्हाला  पर्यावरण वर निबंध मराठी |  environment essay in marathi पर्यावरण चे महत्व मराठी  निबंध   हा निबंध कसं वाटला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला  हा  मराठी निबंध   हा निबंध आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करू शकता धन्यवाद   

Team infinitymarathi

Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 1 टिप्पण्या.

essay in marathi on save environment

Telegram Group

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • ऑगस्ट 2024 4
  • जुलै 2024 2
  • जून 2024 6
  • मे 2024 1
  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 19
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 1
  • ऑगस्ट 2023 2
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 4
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

Essay on Environment in Marathi Language

पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language

Table of Contents

पर्यावरणाचे महत्व निबंध मराठी | Paryavaran Nibandh Marathi

Essay on Environment in Marathi Language

पर्यावरण आपला सगळ्यात जवळचा मिञ आहे ज्याच्या शिवाय आपले जीवन अशक्य आहे. पर्यावरण म्हणजे काय तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आजुबाजुला असलेल वातावरण होय. पर्यावरण म्हणजे काय हेच बर्याच लोंकाना समजत नाही पर्यावरण म्हणजे तुमच्या आजुबाजुला आसलेली झाडे, डोंगर, पाणी, जंगल, झुडपे आणि हवा हे सगळे म्हणजे पर्यावरण. थोडक्यात सांगायचे झाले तर आज सजिव सृष्टी टिकुन आहे ते पर्यावरणामुळे जर तुम्ही पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर माञ पर्यावरणाबरोबरच सजीव सृष्टीचा सुद्धा शेवट निश्चीत आहे.

पर्यावरण वाचवा चळवळ

सजीवसृष्टीला लागणार्या प्रत्येक गोष्टीसाठी तो पर्यावरणावर अवलंबुन असतो आणि पर्यावरण निस्वार्थीपणे आपल्याला ते देत असते. हेच पर्यावरण पृथ्वीच्या निर्मीतीपासुन आजपर्यंत जगाला आणि सजीव सृष्टीला जगविण्याचे काम करत आहे. पर्यारणाकडुन आपल्याला लागणार्या हवा, पाणी ,अन्न , वस्ञ ,निवारा, विवीध साधनसंपत्ती आपल्याला मिळत असते.

भूमी प्रदूषण

त्यामुळे जास्त लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी लागणार्या गोष्टी पर्यावरणाकडुन कशाही आणि कोणत्याही प्रमाणात घेण्यात आल्या. पर्यावरण संतुलनाचा आणि भविष्याच विचारच केला गेला नाही. पर्यावरणाकडुन खुप मोठ्या प्रमाणात फक्त घेण्यात आले आणि त्याबदल्या सरंक्षण करणे किंवा संतलन राखणे खुपच कमी झाले. त्यामुळे पर्यावरणाचा नाश होत गेला पर्यावरण विकास होण्याएवजी अधोगतीला गेला आणि आता तो अशा परिस्थितीत आहे की लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष नाही दिले तर तो तर जाईलच सोबत पृथ्वी ला पण घेऊन जाईल.

पर्यावरण विकासाची गरज –  पण म्हणतात ना राञीनंतर दिवस उगवतो तसा पर्यावरणाच्या नाशानंतर ही गोष्ट काही चांगल्या लोंकाच्या लक्षात आली त्यांना पर्यावरण विकासाची गरज लक्षात आली आणि त्यांनी पर्यावरण रक्षणाचे आंदोलन पुर्ण जगभर उभे कले. कारण त्यांना माहित होते की जर पर्यावरणाचा नाश थांबवुन त्याचा विकास नाही केला तर लवकरच सजीव सृष्टीचा नाश झाल्याशिवाय राहणाय नाही. कारण पर्यावरण जगेल तर सर्व जग जगेल.

environmental movements in india

म्हणुन आता शासकीय यंञना लोक जागे झालेत तसेच अलिकडच्या काळात सोशल मिडीयाद्वारे पण लोक पर्यावरणाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करत आहेत आणि तसेच आपआपल्या परिसरात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करत आहेत. तसेच शासकीय यंञनेने सुद्धा सर्व शाळेत पर्यावरण विषय शिकविणी सक्तीचे केले आहे.

पर्यावरण दिन –  तसेच या सगळ्या चळवळीतुन पर्यावरण दिन अस्तित्वात आला दरवर्षी ५ जुन हा पर्यावरण दिन म्हणुन संपुर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्या दिवशी संपुर्ण जग पर्यावरणाचे संरक्षण करण्याची वाचवण्याची आणि विकासाची शपथ घेते. दरवर्षी 5 जून रोजी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. खरं तर, 1972 मध्ये स्टॉकहोममध्ये संयुक्त राष्ट्रांची आमसभा झाली होती. ज्यामध्ये पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. हे दरवर्षी वेगळ्या देशाद्वारे आयोजित केले जाते. पर्यावरणाचे महत्व लोकांना पटवून देणेच हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मागच्या वर्षी 2022 मध्ये आम्ही 50 वा पर्यावरण दिन साजरा केला. भारताने यानिमित्ताने पर्यावरण चळवळीसाठी  (LiFE लाइफ स्टाइल फॉर द एनवायरनमेंट)  सुरू केली आहे.

पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

या पर्यावरण दिनामुळे माणसाला एक दिवस का होईना पर्यावरणाची आठवण होते. माणसाने फार काय नाही पण पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने पर्यावरण दिनाला एकच झाड जरी लावले तरी पर्यावरणाची स्थिती पुर्वीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. पर्यावरण विकासासाठी उपाय –  पर्यावरण विकास करायचे ठरविले पण करायचे काय आता शासकीय यंञना त्यांचे काम करत आहेत पण आपण सुद्धा कामाला लागले पाहिजे कारण पर्यावरणाच्या नुकसानाला शासनच नाही तर आपण सुद्धा जबाबदार आहोत.

पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

म्हणुन जोमाने कामाला लाग आणि त्यासाठी करायचे एवढेच आहे दर वर्षी पर्यावरण दिनाला तुमच्या घरात जेवढी माणसे आहेत तेवढी झाडे तुमच्या आजुबाजुच्या परिसरात किंवा डोंगर रांगावर जाऊन लावायची. तसेच गडकिल्यावरपण झांडाच्या हिरव्या मशाली तयार करायच्या. जर ही गोष्ट प्रत्येक माणसाने दरवर्षी वर्षातुन एकदा जरी केली तरी पर्यावरणाचे रक्षण होईल आणि त्याचा नाश थांबुन विकास होईल.

पर्यावरणाचे किती प्रकार आहेत?

  • नैसर्गिक पर्यावरण: हा पर्यावरणाचा तो भाग आहे जो निसर्गाने आपल्याला वरदान म्हणून दिला आहे. या मध्ये जैविक गोष्ट्टीमधे मानव, वनस्पती, प्राणी, नैसर्गिक वनस्पती इत्यादी गोष्टी येतात, तर अजैविक गोष्टींमध्ये पाणी, तापमान, हवा, तलाव, नदी, महासागर, पर्वत, तलाव, जंगल, वाळवंट, ऊर्जा, माती, आग इत्यादी गोष्टी येतात.
  • मानवनिर्मित पर्यावरण : या प्रकारच्या पर्यावरणामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था, कारखाने, वाहतुकीची साधने, जंगले, उद्यान, स्मशानभूमी, मनोरंजनाची ठिकाणे, शहरे, गावे, शेततळे, कृत्रिम तलाव, धरणे, इमारती, रस्ते, पूल, उद्याने, स्पेस स्टेशन अशा मानवनिर्मित गोष्टींचा समावेश होतो.
  • भौतिक पर्यावरण: या वातावरणात निसर्गाने बनवलेल्या वस्तूंवर निसर्गाचे थेट नियंत्रण असते. यात कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाचा समावेश नाही. भौतिक पर्यावरणामध्ये स्थलाकृति, जलद्रव्य, हवामान, माती, खडक व खनिजे इत्यादी विषयांचाही यात अभ्यास केला जातो.
  • जैविक पर्यावरण: मानव आणि प्राणी यांच्या मदतीने जैविक पर्यावरणाची निर्मिती झाली आहे. माणूस हा नेहमीच सामाजिक प्राणी होता आणि राहील. त्यामुळे तो शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांशी नेहमीच जोडलेला असतो. ही देखील एक प्रकारे संतुलन राखण्याची प्रक्रिया आहे. या अंतर्गत प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती मानव इत्यादींचा अभ्यास केला जातो.

10 Lines on Environment Essay in Marathi

  • जगातील सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी स्वच्छ वातावरण असणे काळाची गरज आहे.
  • पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांनी काही वेळोवेळी उपक्रम राबवायला पाहिजेत.
  • पर्यावरणावर परिणाम करणारे उपक्रम कमी करण्यासाठी सरकारने धोरणे आखली पाहिजेत.
  • रिसायकल करता येणारी उत्पादने वापरावीत. जसे कि कागदाची किव्हा कापडाची पिशवी. तसेच प्रत्येकाने इतरांनाही असेच करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
  • प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्याचा सर्वात प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.
  • पर्यावरणाचे महत्त्व आणि जागरूकता पसरवण्यासाठी डिजिटल मीडिया हे एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. त्याचा वापर केला पाहिजे.
  • प्लॅस्टिकच्या वापराविरोधात काही कायद्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. अशा वेळी आपण आपले पर्यावरण वाचवू शकतो.
  • तसेच, आपल्याला सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
  • सर्वांनी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे. आपण वैयक्तिक वाहनांचा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे.
  • सेंद्रिय कीटकनाशके आणि खते पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

भविष्यात आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ, सुंदर आणि सुपीक पाहायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या पर्यावरणाला वन्य प्राण्यांप्रमाणे वागवणे बंद केले पाहिजे. वातावरणात असलेल्या सर्व गोष्टींचा वापर आपण भूक लागलेल्या लांडग्यांसारखा नाही तर माणूस बनून केले पाहिजे. जेव्हा आपण पर्यावरणाला साथ देतो तेव्हा पर्यावरण आपल्याला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक साथ देईल. नैसर्गिक पर्यावरणासाठी आपल्याला जेवढी मदत हवी आहे, तेवढीच मदत निसर्ग वाचवण्यासाठीही करावी लागेल. तर मग मित्रांनो पर्यावरणावर आजच्या या लेखात दिलेला मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा.    

Related Posts:

  • प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi
  • 1 ते 100 मराठी अंक अक्षरी | 1 to 100 Marathi Number Names
  • महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ | Maharashtra Rajya…
  • कवितेच्या ओळींचे रसग्रहण । Marathi kavita Rasgrahan 2024
  • March 2024 Current Affairs in Marathi | March 2024…
  • जाहिरात लेखन टिप्स | Advertisement Writing Tips In…
  • घटस्फोट कसा घ्यावा | घटस्फोट प्रक्रिया | Divorce…
  • पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in…
  • Examples of viram chinh in Marathi | Punctuation…
  • माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi

' src=

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

3 thoughts on “पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language”

Thank you so much.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Salla

पर्यावरण वर मराठी निबंध | essay on environment in marathi.

February 11, 2024 Marathi Salla मराठी निबंध 0

Essay on Environment in Marathi

पर्यावरण वर मराठी निबंध | Essay on Environment in Marathi | पर्यावरण संरक्षण मराठी निबंध | 10 Lines On Environment In Marathi

Essay on Environment in Marathi

Essay on Environment in Marathi : अनादी काळापासून मानवाचे अस्तित्व वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून आहे. जीवन आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी संबंध आहे. सर्व सजीवांचे जीवन हे पर्यावरणाचे उत्पादन आहे. म्हणून, आपल्या शरीराची आणि मनाची रचना, सामर्थ्य, क्षमता आणि वैशिष्ट्ये संपूर्ण वातावरणाद्वारे नियंत्रित केली जातात. त्यांची भरभराट आणि विकास तिथेच होतो. खरे तर जीवन आणि पर्यावरण हे एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की दोघांचे सहअस्तित्व अत्यंत आवश्यक आहे. | 10 Lines On Environment In Marathi

पर्यावरण ही मुळात निसर्गाची देणगी आहे. ती जमीन, जंगले, पर्वत, धबधबे, वाळवंट, मैदाने, गवत, रंगीबेरंगी प्राणी आणि पक्षी, वाहते तलाव आणि स्वच्छ पाण्याने भरलेले तलाव आहे. सूर्यमालेतील ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन शक्य आहे. याचे कारण येथील वातावरण आहे.

पर्यावरण हे दोन शब्दांपासून बनलेले आहे – परि‌+ आवरण. परी म्हणजे आजूबाजूला, आवरण म्हणजे वेढलेले. अशा प्रकारे, आपल्या सभोवतालच्या आवरणाला पर्यावरण म्हणतात. पर्यावरणाला इंग्रजीत एनवायरनमेंट म्हणतात. Environment  हा शब्द फ्रेंच शब्द “environne” वरून आला आहे. ज्याचा अर्थ वेढलेला किंवा घेरलेला असा होतो. | पर्यावरण संरक्षण मराठी निबंध

एकप्रकारे, हे आपले संरक्षण कवच आहे, जे आपल्याला निसर्गाकडून मिळालेले आहे. दुसऱ्या शब्दांत, पर्यावरण म्हणजे जैविक आणि अजैविक  घटकांचे एकत्रित स्वरूप आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण, ज्यामुळे जीवनाचा आधार शक्य होतो.

पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार, पर्यावरणामध्ये कोणत्याही सजीवाच्या सभोवतालची भौतिक आणि जैविक परिस्थिती आणि त्यांच्याशी होणारे संवाद यांचा समावेश होतो.

पर्यावरणाचे प्रकार

वातावरणात आढळणाऱ्या घटकांच्या आधारे आपण त्याचे दोन भाग करू शकतो.

नैसर्गिक पर्यावरण

मानवनिर्मित पर्यावरण

नैसर्गिक वातावरणात त्या सर्व संसाधनांचा समावेश होतो जी आपल्याला निसर्गाकडून मिळते किंवा ज्याच्या निर्मितीमध्ये मनुष्याचा सहभाग नाही. जे या पृथ्वीवर अनादी काळापासून अस्तित्वात आहे. नैसर्गिक वातावरणात नद्या, पर्वत, जंगले, गुहा, वाळवंट, समुद्र इत्यादींचा समावेश होतो.

निसर्गाकडून खनिजे, पेट्रोलियम, लाकूड, फळे, फुले, औषधे मुबलक प्रमाणात मिळतात, ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन देणारा ऑक्सिजन, जो आपल्याला झाडांपासून मिळतो. या सर्वांशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

मानवनिर्मित पर्यावरणामध्ये तलाव, विहिरी, शेततळे, बागा, घरे, इमारती, उद्योग इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व मिळून मानवी जीवनाचा आधार बनतो आणि एक प्रकारे मानवी जीवनाच्या प्रगतीचा निदर्शक आहे – झोपड्यांमध्ये राहणारी माणसं आज कशी गगनचुंबी इमारती बांधत आहेत.

जसजशी सभ्यता विकसित होत गेली तसतसे माणसाने नवनवीन शोध लावले आणि आपले जीवन सुसह्य करण्यासाठी त्याने नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर सुरू केला आणि आज मानवनिर्मित पर्यावरणाचा विस्तार पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात होत आहे.

पाण्याखाली असो वा आकाशात, माणूस सर्वत्र आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यात व्यस्त आहे. आता आपण इतर ग्रहांवरही जीवनाचा शोध सुरू केला आहे.

पर्यावरण आणि मानव यांच्यातील संबंध

भारतीय समाजाचे वृक्षांबद्दलचे प्रेम प्राचीन काळापासून सांस्कृतिक परंपरा म्हणून विकसित झाले आहे. मग तो कोणताही धार्मिक सण असो वा शुभ प्रसंग. हिंदू धर्मात झाडांना शुभ मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. पौराणिक कथांमध्ये तुळशी, पिंपळ, वटवृक्ष या वृक्षांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. आपले ऋषीमुनी आणि आदिम मानव निसर्गाशी एकरूप होऊन जगले. त्यांनी कंदयुक्त फळे खाल्ले आणि निसर्गाचा आदर केला. एकप्रकारे, ते पर्यावरणाशी सुसंगत राहायला शिकले होते आणि आजही मानवी अस्तित्व वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून आहे. पर्यावरण हा आपल्या सर्वांचा टिकाव आणि जीवन आधार आहे. पण मानव पृथ्वीच्या साधनसंपत्तीचा कसा बिनदिक्कतपणे शोषण करत आहे, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे संपूर्ण नैसर्गिक व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. आता तो दिवस दूर दिसत नाही जेव्हा पृथ्वीवर हजारो शतके जुने हिमयुग परत येईल किंवा ध्रुवावरील बर्फाचा जाड थर वितळल्यामुळे समुद्राच्या प्रलयकारी लाटा शहरे, जंगले, पर्वत आणि हिरवळ गिळून टाकतील.

पर्यावरण संरक्षण

पर्यावरण विकृत आणि प्रदूषित करणारे सर्व त्रास आपणच आणले आहेत. आपणच निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत, या असमतोलापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्याचे संवर्धन आवश्यक आहे. पर्यावरण रक्षण हा आजचा मुद्दा नाही, पर्यावरण रक्षणासाठी अनेक चळवळी वर्षानुवर्षे चालवल्या जात आहेत –

आणखी माहिती वाचा :  Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये

  • 10 Lines On Environment In Marathi
  • Essay on Environment in Marathi
  • पर्यावरण वर मराठी निबंध
  • पर्यावरण संरक्षण मराठी निबंध

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

Logo

Save Environment Essay

पर्यावरणाचा संबंध त्या सजीव आणि निर्जीव वस्तूंशी आहे, जे आपल्या आजूबाजूला आहेत आणि ज्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यात हवा, पाणी, माती, मानव, प्राणी आणि पक्षी इत्यादींचा समावेश होतो. शहरात, गावात किंवा खेड्यात राहात असलो तरी, आपण पाहतो की आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि जागा प्रत्यक्षात एक नैसर्गिक जागा होती जसे की वाळवंट, जंगल किंवा अगदी नदी इत्यादींचे रस्ते किंवा कारखान्यांमध्ये रूपांतर झाले आहे.

Table of Contents

मराठीत पर्यावरण वाचवा या विषयावर लघु आणि दीर्घ निबंध

    निबंध – 1 (300 शब्द)    .

    प्रस्तावना    

आपला संपूर्ण परिसर आणि सजीव जग ज्यामध्ये हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त, प्राणी, पक्षी, वनस्पती, मानव इत्यादीसारख्या वाढ आणि विकासास हातभार लावणारे सजीव जीव एकत्र पर्यावरणाची निर्मिती करतात.

पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व

आजच्या औद्योगिक आणि शहरी भागातील वातावरणात पक्के रस्ते, बहुमजली काँक्रीट इमारती आणि गगनचुंबी इमारतींचा समावेश आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी सुविधा निर्माण करणे आणि श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाचे जीवन आरामदायी आणि विलासी बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

मात्र, या औद्योगिक आणि शहरी चळवळीनंतरही माणसाचे नैसर्गिक साधनांवरचे अवलंबित्व पूर्वीसारखेच आहे. हवेचा वापर आपण श्वासोच्छवासासाठी करतो, पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि इतर दैनंदिन कामांसाठी होतो, एवढेच नाही तर आपण जे अन्न खातो ते अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी आणि भाज्या, दूध, अंड्यांपासून मिळते. या गरजा लक्षात घेऊन या संसाधनांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या संसाधनांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे.

  • नूतनीकरणीय संसाधन: त्याच्या नावाप्रमाणे, हे संसाधन आहे जे नैसर्गिकरित्या पुनर्प्राप्त केले जाऊ शकते, जसे की पाऊस आणि वनस्पतींची पुन: वाढ इ. मात्र, निसर्गाचा पुनर्पुरवठा होण्यापूर्वीच त्यांचा झपाट्याने वापर होत राहिला, तर येणाऱ्या काळात रबर, लाकूड, शुद्ध पाणी यासारख्या वस्तू पूर्णपणे संपुष्टात येतील.
  • नूतनीकरणीय संसाधने: ही संसाधने जमिनीखाली लाखो वर्षांपूर्वी तयार केली गेली आहेत, त्यामुळे त्यांची पुनर्प्राप्ती शक्य नाही. ते फक्त एकदाच वापरले जाऊ शकतात. या अंतर्गत कोळसा आणि तेल इत्यादी जीवाश्म इंधने येतात, ज्यांचे पुन्हा नूतनीकरण करता येत नाही.

    निष्कर्ष    

यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या संसाधनांचा गैरवापर थांबवला पाहिजे आणि त्यांचा अतिशय विवेकपूर्ण वापर केला पाहिजे, कारण पृथ्वीद्वारे त्यांचा वेगाने होणारा वापर यापुढे सहन करता येणार नाही. शाश्वत विकासातूनच हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे. याशिवाय औद्योगिक घटकांकडून कचऱ्याच्या स्वरूपात टाकल्या जाणाऱ्या द्रव आणि घन उपपदार्थांवरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, कारण त्यामुळे प्रदूषण वाढते. त्यामुळे कॅन्सर आणि पोट आणि आतड्यांशी संबंधित अनेक आजार उद्भवतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण सरकारवरील अवलंबित्व सोडू आणि वैयक्तिकरित्या ही समस्या सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलू.

    निबंध – 2 (400 शब्द)    

काळाच्या सुरुवातीपासून, पर्यावरणाने आपल्याला वनस्पती आणि प्राणी यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे आपले जीवन सुनिश्चित झाले आहे. निसर्गाने आपल्याला पाणी, सूर्यप्रकाश, हवा, प्राणी आणि जीवाश्म इंधन इत्यादी अनेक देणग्या दिल्या आहेत, ज्याद्वारे या गोष्टींनी आपला ग्रह राहण्यायोग्य बनवला आहे.

पर्यावरणाचे संरक्षण आणि संरक्षण कसे सुनिश्चित करावे

ही संसाधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने, वाढत्या लोकसंख्येमुळे श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाच्या सुखसोयी पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात आणि वेगाने वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांचे सर्व प्रकारे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे या नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर नियंत्रित केला जाऊ शकतो आणि त्यांचे संरक्षण केले जाऊ शकते.

  • खनिजे आणि ऊर्जा संसाधने: विविध प्रकारचे खनिज घटक ज्यापासून ऊर्जा निर्माण होते त्यात कोळसा, तेल आणि विविध प्रकारचे जीवाश्म इंधन यांचा समावेश होतो. ज्याचा वापर प्रामुख्याने वीज निर्मिती केंद्रे आणि वाहनांमध्ये केला जातो, जे वायू प्रदूषणात प्रामुख्याने योगदान देतात. याशिवाय, हवेतून पसरणारे रोग रोखण्यासाठी पवन आणि भरती-ओहोटीसारख्या अक्षय ऊर्जा संसाधनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
  • वनसंपदा: जमिनीची धूप रोखण्यात आणि दुष्काळाचे परिणाम कमी करण्यासाठी तसेच पाण्याची पातळी स्थिर करण्यात जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. यासोबतच वातावरणातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासोबतच जीवजंतूंसाठी कार्बन डायऑक्साइडची पातळीही नियंत्रित ठेवली जाते, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखला जातो. म्हणूनच आपण वनसंवर्धन आणि त्याच्या विस्ताराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, जे लाकूड नसलेल्या उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन देऊन आणि राज्य सरकारांद्वारे वृक्षारोपण आणि वन संवर्धनाला प्रोत्साहन देऊन केले जाऊ शकते.
  • जलस्रोत: यासोबतच जलचर परिसंस्थेचा वापर लोक दैनंदिन कामात जसे की पिणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे इत्यादींसाठी करतात. बाष्पीभवन आणि पावसाच्या माध्यमातून जलचक्राचा समतोल राखला जात असला, तरी मानवाकडून मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा वापर आणि अपव्यय होत आहे. यासोबतच ते वेगाने प्रदूषितही होत आहे. त्यामुळे भविष्यातील जलसंकट पाहता यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रकल्पांऐवजी छोटे जलसाठे बांधणे, ठिबक सिंचन पद्धतीला चालना देणे, गळती रोखणे, शहरी कचऱ्याचा पुनर्वापर आणि साफसफाई अशी कामे करणे आवश्यक आहे.
  • अन्नसंपत्ती : हरितक्रांतीच्या काळात अनेक तंत्रांनी पिकांचे उत्पादन वाढवून भुकेच्या समस्येवर मात केली गेली, परंतु प्रत्यक्षात त्याचा जमिनीच्या गुणवत्तेवर खूप विपरीत परिणाम झाला. त्यामुळे आपण अन्न उत्पादनासाठी शाश्वत उपायांचा अवलंब केला पाहिजे. त्याअंतर्गत बिगर सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरण्याऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करून कमी दर्जाच्या जमिनीत पिकवलेली पिके स्वीकारण्याची गरज आहे.

अशा प्रकारे, आपण असे म्हणू शकतो की शाश्वत विकास आणि योग्य व्यवस्थापन सोबतच एक व्यक्ती म्हणून घेतलेल्या आपल्या वैयक्तिक निर्णयांद्वारेच आपण आपल्या या मौल्यवान पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

    निबंध – ३ (५०० शब्द)    

“या पृथ्वीवर कोणत्याही पिढीची मक्तेदारी नाही, आपण सर्व येथे जगण्यासाठी आहोत – ज्याची किंमत आपल्याला चुकवावी लागेल” मार्गारेट थॅचर यांचे हे विधान निसर्गाशी असलेले आपले तात्पुरते नाते दर्शवते. पृथ्वीने आपले जीवन सुकर करण्यासाठी आणि हा ग्रह राहण्यायोग्य बनवण्यासाठी हवा, सूर्यप्रकाश, पाणी, प्राणी आणि खनिजे इत्यादी सर्व भेटवस्तू दिल्या असूनही, आपण या संसाधनांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करतो.

पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरण वाचवायला हवे

आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या पातळीच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विचार न करता आपल्या नैसर्गिक संसाधनांचा बिनदिक्कतपणे वापर करत आहोत. आम्हाला आमच्या भावी पिढीचीही चिंता नाही. अशाप्रकारे, आजच्या काळातील सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे आपल्या अक्षय आणि अपारंपरिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

पर्यावरणावर प्रदूषणाचे परिणाम

  • वायू प्रदूषण: वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीमुळे आणि पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे प्रदूषणाची पातळी खूप वेगाने वाढली आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या अवांछित आणि वायूंमध्ये असलेल्या हानिकारक कणांचे प्रमाण देखील वाढले आहे. लक्षणीय वाढ झाली. कार्बन मोनॉक्साईड, क्लोरो-फ्लोरोकार्बन्स, सल्फर ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि शिसे यांच्या या वाढलेल्या प्रमाणामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करणारा आपला ओझोन थर संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे, ज्याला सामान्यतः ग्लोबल वार्मिंग म्हणतात.
  • जलप्रदूषण: मानवी आणि प्राण्यांचा कचरा, पाण्यामध्ये विरघळणारी अ-सेंद्रिय रसायने जसे की पारा आणि उद्योगांमधून येणारे शिसे आणि सेंद्रिय रसायनांचे सांडपाणी जसे की डिटर्जंट आणि तेले जे गोड्या पाण्याच्या तलावांमध्ये आणि नद्यांमध्ये मिसळतात ते पाणी दूषित करतात आणि हे पाणी आपल्यासाठी अयोग्य ठरते. पिण्यास. या कारणांमुळे पीक उत्पादनात घट होण्याबरोबरच जलचरांवरही परिणाम झाला असून पिण्याचे पाणीही मानव व प्राण्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाही.
  • जमिनीचे प्रदूषण : DDT सारख्या खते आणि कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करणे आणि पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी जास्त मीठ असलेले पाणी वापरणे, अशा उपाययोजनांमुळे जमीन निरुपयोगी ठरते. अशा प्रदूषणाला जमीन प्रदूषण म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळे मातीची धूप वाढली आहे, ज्यासाठी बांधकाम आणि जंगलतोड इत्यादी कारणे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
  • ध्वनी प्रदूषण : भारतात दिवाळीच्या काळात वाहने, कारखाने आणि फटाके फोडणे हे मुख्यत्वे ध्वनी प्रदूषणास जबाबदार असतात. हे प्राण्यांना गंभीरपणे हानी पोहोचवते कारण ते स्वतःला त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची श्रवणशक्ती कमी होते.

पर्यावरण रक्षण हे केवळ सरकारचे काम नाही, त्यासाठी एक व्यक्ती म्हणून आपले योगदानही खूप महत्त्वाचे आहे. जाणूनबुजून किंवा नकळत आपण दररोज प्रदूषणाला हातभार लावत असतो. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या देणगीचा वापर करणे, जलसंधारणाला चालना देणे आणि वस्तूंच्या पुनर्वापर आणि पुनर्वापरात सहभागी होणे, वीज आणि पाणी इत्यादी संसाधनांचा अपव्यय थांबवणे हे ग्राहक म्हणून आपले कर्तव्य आहे. या सर्व छोट्या उपायांनी आपण आपल्या ग्रहाच्या स्थितीत खूप प्रभावी बदल घडवून आणू शकतो.

    निबंध – ४ (६०० शब्द)    

नैसर्गिक पर्यावरण हे मानवजातीला आणि इतर सजीवांसाठी वरदान आहे. या नैसर्गिक संसाधनांमध्ये हवा, ताजे पाणी, सूर्यप्रकाश, जीवाश्म इंधन इ. जीवनासाठी ते इतके महत्त्वाचे आहे की त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या लोभामुळे या साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. हा आर्थिक विकास मानवी आरोग्यासाठी अत्यंत गंभीर असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्याची खाली चर्चा केली आहे.

पृथ्वीवरील जीवन वाचवण्यासाठी पर्यावरण वाचवण्याची कारणे

येथे नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग आणि हानी टाळण्यासाठी आणि प्रदूषणामुळे पृथ्वीच्या जीवनावर पुढील परिणामांची चर्चा केली आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्यासाठी आपण पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • वायू प्रदूषण : वाहतुकीसाठी पेट्रोल आणि डिझेलचा वाढता वापर आणि उद्योगांद्वारे ऊर्जा उत्पादनासाठी जीवाश्म इंधनाचे वाढते ज्वलन यामुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सल्फर ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, क्लोरो-फ्लोरोकार्बन्स आणि कार्बन मोनोऑक्साइड इत्यादींची पातळीही वाढली आहे. या हानिकारक वायूंचा मानवी आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो, ज्यामुळे क्रॉनिक ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर अनेक श्वसन रोग होतात. त्यामुळे ओझोनचा थरही संपत चालला आहे, त्यामुळे मानवाला आता अतिनील किरणांपासून पूर्वीइतके संरक्षण राहिलेले नाही. यासोबतच वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्येही वाढ झाली असून, त्यामुळे मानवी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे.
  • जलप्रदूषण : उद्योगांच्या पाण्यात विरघळणारी अजैविक रसायने आणि ताज्या पाण्यात मानवी व प्राण्यांचा टाकाऊ पदार्थ मिसळल्यामुळे आणि सिंचनादरम्यान पाण्यात खते व कीटकनाशके मिसळल्यामुळे जलप्रदूषणाची समस्या उद्भवते. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तर खराब होतेच, शिवाय कॅन्सर आणि पोट आणि आतड्यांशी संबंधित अनेक आजारही होतात. याशिवाय जलचरांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो, जलप्रदूषणही मासे खाण्यायोग्य होऊ देत नाही.
  • माती प्रदूषण : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीत फक्त वाईट कीटकच नाही तर चांगले कीटकही मरतात. त्यामुळे आपल्याला कमी पोषक पिके मिळतात. याशिवाय जमिनीच्या प्रदूषणाने रसायनांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या सेवनामुळे उत्परिवर्तन, कर्करोग आदी समस्या उद्भवतात. जलद जंगलतोड आणि बांधकामांमुळे पुराची वारंवारताही वाढली आहे. त्यामुळे मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे.
  • ध्वनी प्रदूषण: कारखाने आणि वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अत्याधिक आवाजामुळे, मानवी श्रवणशक्तीवर परिणाम होत आहे, परिणामी तात्पुरती किंवा कायमची श्रवणशक्ती कमी होते. ध्वनी प्रदूषणाचा मानवी मानसिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे तणाव, चिंता आणि चिडचिड इत्यादी समस्या उद्भवतात, ज्यामुळे आपल्या कामाच्या कामगिरीवर विपरित परिणाम होतो.

पर्यावरण वाचवण्याचे मार्ग

इतिहासाची पाने उलटली तर लक्षात येते की, आपल्या पूर्वजांना आपल्यापेक्षा पर्यावरण रक्षणाची जास्त काळजी होती. यासाठी आपण सुंदरलाल बहुगुणा यांचे उदाहरण पाहू शकतो, ज्यांनी वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलन सुरू केले. तसेच मेधा पाटेकर यांनी नर्मदा नदीवर बांधण्यात येत असलेल्या धरणामुळे बाधित झालेल्या आदिवासींच्या पर्यावरण रक्षणासाठी प्रभावी प्रयत्न केले होते. आजच्या काळात एक तरुण म्हणून पर्यावरण रक्षणासाठी असेच प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. काही छोटे उपाय करून आपण निसर्ग वाचवण्यासाठी आपला पाठिंबा देऊ शकतो.

  • आपण 3R च्या संकल्पनेला चालना दिली पाहिजे, ज्या अंतर्गत कमी करणे, पुनर्वापर करणे, पुनर्वापर करणे यासारख्या कार्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये आपण अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा अतिवापर कमी करून उपाय करू शकतो, जसे की लोखंडी कचऱ्याचा वापर करून लोह बनवणे.
  • ट्यूबलाइट आणि बल्ब यांसारख्या ऊर्जा बचत उत्पादनांचा वापर.
  • कमी कागद आणि लाकूड वापरा शक्य तितकी ई-पुस्तके आणि ई-पेपर वापरा.
  • जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे चालणे, कार पूल किंवा सार्वजनिक वाहतूक यासारख्या पद्धती वापरणे.
  • प्लास्टिक पिशव्यांऐवजी ज्यूट किंवा कापडी पिशव्या वापरा.
  • पुन्हा वापरता येण्याजोग्या बॅटरी आणि सौर पॅनेल वापरणे.
  • रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि शेणापासून खत तयार करण्यासाठी कंपोस्ट डब्बे उभारणे.

तसे, निसर्ग आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सरकारने अनेक कायदे आणि योजना स्थापन केल्या आहेत. परंतु तरीही प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे वैयक्तिकरित्या आपले कर्तव्य आहे, कारण सध्या त्याचा सर्वाधिक वापर आपण करत आहोत. लेस्टर ब्राउनच्या शब्दात हे अगदी सहज समजू शकते, “आम्हाला ही पृथ्वी आमच्या पूर्वजांकडून मिळाली नाही, तर आम्ही ती आमच्या भावी पिढ्यांकडून हिसकावून घेतली आहे”.

संबंधित माहिती:

पर्यावरणावर निबंध

पर्यावरण आणि विकास निबंध

© Copyright-2024 Allrights Reserved

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

पर्यावरण वर मराठी निबंध | Environment essay in Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यावरण मराठी निबंध बघणार आहोत. जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) मुख्यमंत्री विलासराव देशमुख शिक्षकांना पुरस्कार वितरण करीत होते. आदर्श शिक्षकांना त्याचवेळी ना. अरुणभाई गुजराथी एकेक रोप वृक्षारोपणासाठी देत होते. 

कार्यक्रम जेव्हा संपला, तेव्हा जवळजवळ ९९ टक्के सत्कारितांच्या खुर्त्यांखाली रोपे तशीच पडलेली राहिली... हे चित्र बघून मन हळहळले. ज्या कार्याबद्दल शिक्षकांचे आदर्शत्व मोजले गेले, त्यापैकी 'वृक्षारोपण' हे एक होते आणि याचेच वैषम्य त्यावेळी वाटले. फक्त मी ते रोप घरी आणून लावले आणि इतरांच्या मते, मी 'आदर्श' नव्हे; पण 'बावळट' (?) ठरलो. 

आजही त्या रोपाचे मोठे झालेले 'सोनमोहरा'चे झाड माझ्या दारी या गोष्टीची आठवण देते. जनहिताभिमुख बाबींसाठी शिक्षकांचा पुढाकार अपेक्षितच आहे...असावा. म्हणून मीही आधी एक शिक्षक म्हणून शाळेत, नागरिक व एका गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष म्हणून सोसायटीच्या आवारात वृक्षारोपणात नेहमी सक्रिय असतो. 

त्याचवेळी जागरूकही असतो, जेणेकरून लावलेली रोपे कशी सुरक्षितपणे वाढतील. बकऱ्या व इतर उपद्व्यापी घटक दूर राहतील, त्याचवेळी नियमितपणे पाणी दिले जाते की नाही, हे सगळे बघतो. कारण रोपाला लहान मुलासारखे जपावे लागते. रोप लावणारा हा खरेतर एका अर्थाने त्याचा पालकच असतो..

खरेतर वृक्षारोपण' ही व्यक्तिगत बाब नसून सामूहिक जबाबदारी आहे. 'थेबे थेंबे तळे साचे' म्हणीप्रमाणे प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली, तर परिसर हिरवागार होऊन डोळ्यांना आनंददायी निसर्ग लपल्याचा प्रत्यय येईल.

सुमारे २३ शतकांपूर्वी सम्राट अशोकानेही आपल्या राजाज्ञेत वृक्षसंरक्षणाला महत्त्व दिल्याचे आढळते. सर्वच द्रष्ट्या पुरुषांनी पर्यावरणशिक्षण आधीच देऊन ठेवले आहे, त्याची आठवण करून तशा वर्तनाची वेळ येऊन ठेपली आहे खरी !माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून मी मूल्यशिक्षणाच्या तासिकेला एक आगळीवेगळी प्रतिज्ञा रोज म्हणवून घेतो. ती अशी आहे.

“आपल्याला आपल्या योगक्षेमाची सामग्री - साधने भूमातेकडून मिळतात, तेव्हा येणाऱ्या पिढीसाठी तिचे रक्षण करूपाने, फुले, फळे, खोड, औषधी, इंधने, पाऊस, सुगंध छाया, आधार, चारा, निवारा या आणि अनेक गोष्टी वृक्ष आपणास देतात, म्हणून 'चिपको आंदोलन, वृक्षमित्र मंडळे, वनशेती, जलसंधारण, सामाजिक वनीकरण, पर्यावरण बचाव इत्यादी बाबींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. आम्ही प्रत्येकाने स्वयंनिर्धाराने वृक्षवल्लीला अभय द्यायला हवे आहे.

मात्र कधी कधी ही बाब खेदाची वाटते की, दर पासवाळ्यात मान्यवरांच्या हस्ते आम्ही वृक्षारोपण करतो. त्यावेळी गतवर्षीचाच खड्डा नव्याने वापरतो. 'गतवर्षी तेथे लावलेल्या रोपाचे काय झाले?' याचा तपास कुणीच करीत नाही. त्यासाठी जर लावलेले रोप ‘एक मूल... एक रोप' याप्रमाणे पूर्ण अधिकार देऊन वाढवले, तर पूर्ण जबाबदारीने; पण निश्चित जगू शकेल. 

मुलाच्या नावाची पाटीच आम्ही त्या झाडाजवळ लावण्याचा प्रयोग करावा. त्याने बराच फायदा होईल. काहीच न करण्यापेक्षा प्रयोगशील असणे केव्हाही (मानसिक) समाधानाचेच ठरते. उपलब्धीचा आनंद स्वर्गतुल्यच!

‘रक्षावया पर्यावरण, उपाय एकच : वृक्षारोपण', I AM A TREE LOVER' असे बिल्ले छातीवर मिरवीत जेव्हा विद्यार्थी समाजात बागडतात, तेव्हा परस्परच वृक्षारोपणाचा प्रसार/प्रचार व प्रेरणा होते.

गुढीपाडव्याला कडुनिंब, रामनवमीला दवणा, वटपौर्णिमेला वड, तर आषाढी एकादशीला तुळशीची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमेला नारळ, हरतालिकेला रुई, गणेशचतुर्थीला दूर्वा, दसऱ्याला आपटा, महाशिवरात्रीला बेलाखेरीज सण साजरा होत नाही.

कडुनिंबावर शीतलादेवीचा वास असतो, तर पिंपळ विष्णूचे प्रतीक असते. वडाखाली भगवान बुद्धांनी तप केले, तर आवळ्याच्या खोडात ब्रह्मदेव, मूळात विष्णू व फांदीत शिव आहे, असे मानले जाते. कदंब हे कृष्णाचे प्रतीक, तर शाल्मली इंद्राचे प्रतीक, 

आम्रवृक्ष हे प्रजापतीचे रूप व प्रजोत्पत्तीचे प्रतीक, तर निवडुंग मानसादेवीचे प्रतीक, रुईला सूर्याची प्रतिनिधी मानली जाते. नारळ लक्ष्मीचे व सद्भावनेचे प्रतीक, तर दूर्वांचे त्रिदळ म्हणजे पावित्र्य-आत्मिक बल व उत्साहाचे प्रतीक. तांदूळ मांगल्याची खूण... भारतीय संस्कृतीत वृक्ष - वनस्पती ह्या जीवनाचा असा अविभाज्य अंग बनल्या आहेत.

मुलांचा चांदोबासुद्धा निंबोणीच्या झाडा'मागेच लपतो ना? मंगलप्रसंगी केळीचा खांब स्नेह्यागत उभा राहतो. आंब्याच्या पानाच्या तोरणातून मुंडावळ्यांची आठवण येत नाही?  झाडे तुम्हांआम्हाला आयुष्यभर अशी पूर्ण साथ देतात. बदल्यात आम्ही काय देतो त्यांना? हा प्रश्न ज्याचा त्याने आपापल्या मनाला करावा आणि पर्यावरण वाचविण्यासाठी झाडे लावण्यास कटिबद्ध व्हावे... हाच या सर्व गोष्टींचा सारांश ! निष्कर्ष !!!

शेवटी, बालकवींच्याच शब्दांत सांगायचे, तर 'हरित तृणांच्या मखमालिचे हिरवेहिरवे गार गालिचे' आपल्या डोळ्यांचे पारणे त्यामुळे फिटणार आहेत आणि काँक्रीटच्या जंगलाचे विषण्णपण ते घटवणार आहेत !मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Majha Nibandh

Educational Blog

essay on nature in Marathi

निसर्ग मराठी निबंध 2024 अतिशय सुंदर Essay on Nature in Marathi

Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi.

अश्मयुगापासून मानवाचे आणि निसर्गाचे नाते अतूट राहिले आहे. निसर्ग हा मानवाचा मित्र आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिले आहे. सजीवाच्या जगण्याचा आधार हा निसर्गच आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा सजीवासाठी गरजेच्या  असतात त्या सर्व निसर्गातूनच प्राप्त होतात, जसे अन्न, वस्त्र, निवारा, ऊन, वारा, पाऊस, औषधी वनस्पति इत्यादि.

निसर्गामध्ये तीन ऋतु आढळतात, उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा. उन्हाळा हा कडक उन्हाचा, उष्ण वातावरणाचा ऋतु असतो, हिवाळा हा थंडीचा ऋतु असतो तर पावसाळा हा मेघधारांचा, पाऊसाचा ऋतु असतो. आपल्या भारत देशात प्रत्येक ऋतु मध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात.

Essay on Nature in Marathi

मानवाला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणार्‍या गोष्टी फळे, फुले, पाने, डिंक, आणि लाकूड अश्या अनेक वस्तु निसर्गातूनच प्राप्त होतात. झाडापासून मिळणार्‍या लाकडापासून मानव स्वत:साठी घर बनवू लागला आहे तसेच फळे, फुले, पाने यांपासुन तो औषधी पेये, सौंदर्य प्रसाधने बनवू लागला आहे. आयुर्वेद शास्त्र हे पुर्णपणे निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींवर अवलंबून आहे. निसर्गातील झाडे मानवाला शुध्द ऑक्सिजन पुरवतात.

किलबिलणारे पक्षी, खळ खळ वाहणारा झरा, नदी, नाले, ओढे, उंच वृक्ष, रंगबेरंगी फुले, फळे, हिरवीगार पाने, डोंगर, दर्‍या, पर्वत, महासागर, समुद्र, सुंदर पक्षी जसे पोपट, मोर, सुतार पक्षी, गान कोकिळा हे सर्व निसर्गाचीच ओळख आहे. मानवाचे शरीर हे हवा, पाणी, अग्नी, आकाश, आणि पृथ्वी या निसर्गातील पंचमहाभूतांपासून बनले आहे.

Essay on Nature in Marathi

सजीवाच्या शारीरिक व मानसिक विकासामध्ये निसर्गातील मौल्यवान गोष्टींचा मोठा वाटा आहे. निसर्ग हा मानवाची प्रत्येक गरज पूर्ण करतो पण मानवाने स्वत:च्या अस्तित्वासाठी, व वाढत्या हव्यासापोटी जवळ जवळ निसर्ग सृष्टी नष्ट करत आणली आहे.

खाणकाम, वाळू उपसा, वृक्षतोड, प्राण्यांची हत्या, उद्योगधंद्यामुळे, मोटारी वाहनांमुळे होणारे वायु प्रदूषण, जल प्रदूषण ह्या सर्व मानवनिर्मित गोष्टीमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होऊ लागली आहे.

Essay on Nature in Marathi

मानव निसर्गाची हानी करून स्वत:च्या पायावर स्वत:च कुर्‍हाड मारून घेऊ लागला आहे, तो हे विसरून चालला आहे की जसे आपले घर आपले घर आहे तसे निसर्ग सुद्धा आपल्या सर्वांचे घर आहे. मानवाने निसर्गातीला अनेक महत्वपूर्ण घटकांवर अनेक उद्योग धंदे उभारले आहेत.

झाडांपासून रबर निर्मिती, औषध निर्मिती, फर्निचर निर्मिती, लाकडी शोभेच्या वस्तु निर्मिती, नदीच्या समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवे वर चालणार्‍या पवन चक्की पासून वीज निर्मिती, खाणकामातून कोळसा, खनिजे निर्मिती असे अनेक महत्वपूर्ण उद्योग धंदे मानवाने निसर्गातून मिळणार्‍या कच्च्या सामग्रीवर उभारले आहेत.             

मासेमारी, पशुपालन, मातीपासून वीट निर्मिती असे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे सुद्धा निसर्गातील साधन सामग्रीवर उभारले गेले आहेत. निसर्गातील सुंदर दृश्ये मानवाला निसर्गाकडे आकर्षित करतात. निसर्गातील सुंदर दृश्यांमुळे जगभरात पर्यटन क्षेत्राचा खूप विकास झाला आहे.

जगभरातील अनेक निसर्गनिर्मित आश्चर्य पाहण्यासाठी मानव जगभर प्रवास करू लागला आहे त्यामुळे त्या त्या देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होऊ लागली आहे. निसर्गातील हिरवळ, रंगबेरंगी फुले, फळे, पाने आणि वेली हे मानवाचा मानसिक ताण तणाव दूर करण्यास मदत करते.

आधुनिकीकरणासाठी मानवाने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, ध्वनि प्रदूषण, वायु प्रदूषण, आणि जल प्रदूषण हे सर्व त्याचीच उदाहरणे आहेत. मानवाने स्वत:च्या सुखासाठी सोयीसाठी निसर्गाची हानी तर केलीच पण त्यामुळे इतर प्राण्यांचे जीवन सुद्धा धोक्यात आणले आहे. निसर्गातील सुंदर पक्षी, उपयोगी झाडे, उपयोगी प्राणी यांचे प्रमाण सुद्धा कमी होऊ लागले आहे.

आपले जीवन सुखकर आणि निरोगी ठेवण्यासाठी तसेच पुढच्या पिढीसाठी आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे, निसर्गातील साधन संपतीची जपणूक केली पाहिजे, वायुप्रदूषणास, जल प्रदूषणास, आणि ध्वनि प्रदूषणास करणीभूत वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे अन्यथा पुर्णपणे टाळला पाहिजे.

सूचना : जर तुम्हाला Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Clickcease

ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI पर्यावरण हा विषय आजच्या काळासाठी खूप महत्वाचा आहे, आजचे खराब हवामान आपल्या जीवनमान यावर परिणाम करीत आहे. यासाठी आपण या गंभीर विषयावर लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी अनेक विषयावर सादर करीत आहोत मराठी निबंध.

Table of Contents

निबंध क्र 1 पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता | THE NEED FOR ENVIRONMENTAL CONSERVATION

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण. यामध्ये जंगल, नद्या, वारे, माती, समुद्र, प्राणी, पक्षी, आणि इतर सर्व नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. सध्याच्या काळात मानवाच्या क्रिया आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम झाले आहेत. पर्यावरणाची हानी हे एक जागतिक संकट बनले आहे, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत जसे की तापमानवाढ, प्रदूषण, जलवायू परिवर्तन इत्यादी. या सर्व समस्या सोडवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची अत्यंत आवश्यकता आहे.

पर्यावरणाची हानी

आजकाल आपण पाहतो की शहरांमध्ये वायूप्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. औद्योगिक कारखान्यांमुळे वायू प्रदूषण होते, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. याशिवाय, रासायनिक कचरा, प्लास्टिक आणि इतर घातक घटकांमुळे जलप्रदूषण देखील वाढले आहे. जंगलतोडीमुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत, ज्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वावर धोकादायक परिणाम होत आहे.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अनेक कारणांनी अधोरेखित होते. सर्वप्रथम, नैसर्गिक संसाधने, जसे की पाणी, हवा, आणि जमीन, या सर्वांचा संरक्षण आवश्यक आहे. या संसाधनांमुळेच मानवाचे जीवन शक्य होते. दुसरे म्हणजे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनस्पती, प्राणी आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक परिसंस्था (ecosystems) आरोग्यदायी असतील तर मानवाचं आरोग्यही चांगलं राहील.

संवर्धनाच्या उपाययोजना

पर्यावरण संवर्धनासाठी काही प्रभावी उपाययोजना अवलंबणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त झाडे लावल्याने वायूप्रदूषण कमी होऊ शकते आणि पर्यावरणाचे संतुलन राखता येते. दुसरे म्हणजे, पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळून जलसंधारणाच्या पद्धती अवलंबणे गरजेचे आहे. तिसरे म्हणजे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पुनर्वापरक्षम वस्तूंचा वापर वाढवणे आवश्यक आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि समाजातील विविध संघटनांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्व लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणाचा समावेश करून लहान मुलांपासूनच संवर्धनाचे संस्कार दिले पाहिजे. विविध कार्यक्रम, रॅली, शिबिरे यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.

पर्यावरण संवर्धन हे आपले नैतिक आणि सामाजिक कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न केले तरच आपल्याला निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण मिळू शकते. चला, एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करूया आणि आपली पृथ्वी सुरक्षित आणि सुंदर बनवूया.

निबंध क्र 2 स्वच्छता आणि पर्यावरण CLEANLINESS AND ENVIRONMENT

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण, ज्यामध्ये हवा, पाणी, माती, वृक्ष, प्राणी, पक्षी आणि इतर सर्व घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. या कार्यात स्वच्छतेचा महत्वाचा वाटा आहे. स्वच्छता आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. स्वच्छता राखल्याने पर्यावरणाचे संरक्षण होते आणि पर्यावरण स्वच्छ ठेवले तर मानवी जीवन अधिक सुखी व आरोग्यदायी बनते.

स्वच्छतेचे महत्त्व

स्वच्छतेचे महत्त्व अनेक पैलूंनी स्पष्ट होते. सर्वप्रथम, स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारते. स्वच्छ वातावरणात राहिल्याने रोगराई पसरत नाही आणि लोक निरोगी राहतात. दुसरे म्हणजे, स्वच्छतेमुळे सौंदर्य वाढते. स्वच्छ आणि सुंदर परिसरात राहिल्याने मन प्रसन्न राहते. तसेच, पर्यावरणाच्या दृष्टीनेही स्वच्छतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वच्छता राखल्याने निसर्गाची हानी कमी होते आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.

स्वच्छतेच्या उपाययोजना

स्वच्छता राखण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, घरात आणि परिसरात कचरा व्यवस्थापनाची काळजी घेतली पाहिजे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि कचरापेटींचा वापर करावा.

दुसरे म्हणजे, प्लास्टिकचा वापर कमी करावा. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते. पुनर्वापरक्षम आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. तिसरे म्हणजे, जलस्रोतांची स्वच्छता राखावी. नदी, तळे, समुद्र यांमध्ये कचरा टाकणे टाळावे आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावे.

पर्यावरण संवर्धनात स्वच्छतेची भूमिका

स्वच्छतेमुळे पर्यावरण संवर्धनात मोठा हातभार लागतो. स्वच्छतेमुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि माती प्रदूषण कमी होते. स्वच्छता राखल्याने निसर्गाचे सौंदर्य टिकून राहते आणि जैवविविधतेचे संरक्षण होते. स्वच्छतेमुळे निसर्गाच्या संसाधनांचा अपव्यय कमी होतो आणि त्यांचा योग्य वापर करता येतो.

स्वच्छतेसाठी जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना यांनी स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. शालेय शिक्षणात स्वच्छतेचे महत्व शिकवावे आणि लहान मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी लावाव्यात. विविध कार्यक्रम, शिबिरे, रॅली यांच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवावे.

स्वच्छता आणि पर्यावरण हे एकमेकांशी निगडित आहेत. स्वच्छता राखल्याने पर्यावरणाचे संरक्षण होते आणि पर्यावरण स्वच्छ ठेवले तर मानवी जीवन अधिक सुखी आणि आरोग्यदायी बनते. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चला, एकत्र येऊन स्वच्छतेचे पालन करूया आणि आपले पर्यावरण सुरक्षित आणि स्वच्छ बनवूया.

निबंध क्र 3 पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम CONSEQUENCES OF ENVIRONMENTAL POLLUTION

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण. हे वातावरण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी निगडित आहे. तथापि, मानवी क्रियाकलापांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, आणि विविध मानवी क्रियांमुळे पर्यावरणात प्रदूषण वाढत आहे. पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम अत्यंत गंभीर आणि दूरगामी आहेत.

वायू प्रदूषणाचे परिणाम

वायू प्रदूषण हे पर्यावरण प्रदूषणाचे सर्वात प्रमुख आणि गंभीर स्वरूप आहे. कारखाने, वाहने, आणि इतर औद्योगिक क्रियाकलापांमुळे हवेत घातक वायू उत्सर्जित होतात. यामुळे हवेतल्या ऑक्सिजनच्या प्रमाणात घट होते आणि मानवांच्या श्वसनक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, दमा, हृदयविकार आणि फुप्फुसांचे विकार वाढतात. तसेच, ऑझोन थर कमी होऊन त्वचेचे आजार आणि कर्करोगाचे प्रमाण वाढते.

जल प्रदूषणाचे परिणाम

जल प्रदूषणामुळे नद्यांमध्ये, तलावांमध्ये, आणि समुद्रांमध्ये पाण्याची गुणवत्ता घटते. रासायनिक पदार्थ, औद्योगिक कचरा, आणि प्लास्टिकच्या थरामुळे पाणी दूषित होते. हे पाणी पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरले जाते तेव्हा मानवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. जल प्रदूषणामुळे विविध जलचर जीवांचा मृत्यू होतो, जैवविविधतेला हानी पोहोचते आणि माशांच्या माध्यमातून हे प्रदूषक मानवाच्या शरीरात प्रवेश करतात.

माती प्रदूषणाचे परिणाम

रासायनिक खते, कीटकनाशके, आणि औद्योगिक कचऱ्यामुळे माती प्रदूषित होते. यामुळे मातीची उर्वरता कमी होते आणि कृषी उत्पादन घटते. माती प्रदूषणामुळे पिकांमध्ये विषारी द्रव्ये शिरतात, ज्याचा परिणाम शेवटी मानवांच्या आरोग्यावर होतो. मातीतील जीवनदायिनी सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि मातीच्या नैसर्गिक गुणधर्मावर परिणाम होतो.

ध्वनी प्रदूषणाचे परिणाम

ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक ताण, निद्रानाश, श्रवणशक्ती कमी होणे, आणि हृदयविकारांचा धोका वाढतो. सततच्या ध्वनीमुळे मानवी मेंदूवर प्रतिकूल परिणाम होतो आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. विशेषतः शहरी भागात ध्वनी प्रदूषणाची समस्या गंभीर आहे.

पर्यावरण प्रदूषणाचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम

पर्यावरण प्रदूषणामुळे केवळ आरोग्यावरच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक जीवनावरही परिणाम होतो. प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्यसेवा खर्चात वाढ होते. यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होते. पर्यावरणातील हानीमुळे पर्यटन उद्योगावरही प्रतिकूल परिणाम होतो, ज्यामुळे रोजगार संधी कमी होतात आणि आर्थिक विकासाला अडथळा येतो.

पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, कारखान्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या घातक वायूंचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. पुनर्वापर आणि पुनर्वापरक्षम साधनांचा वापर वाढवावा. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवावा आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करावे.

पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम गंभीर आणि दूरगामी आहेत. मानवी आरोग्य, आर्थिक विकास आणि सामाजिक स्थिरता यावर याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्येला गांभीर्याने घेऊन त्यावर उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, सर्वांनी मिळून पर्यावरण प्रदूषणाविरुद्ध लढा देऊया आणि आपल्या पृथ्वीला सुरक्षित व स्वच्छ बनवूया.

निबंध क्र 4 पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम |

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण, ज्यामध्ये हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि इतर सर्व घटकांचा समावेश होतो. मानवी क्रिया आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. या प्रदूषणामुळे निसर्गाचे गंभीर नुकसान झाले आहे. पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम अत्यंत गंभीर आणि दूरगामी आहेत.

वायू प्रदूषणामुळे अनेक गंभीर परिणाम उद्भवतात. वाहनांचे धुर, कारखान्यांचे धुर, आणि इतर औद्योगिक क्रियांमुळे हवेत विषारी वायू उत्सर्जित होतात. यामुळे श्वसनाचे आजार, दमा, हृदयविकार, फुप्फुसांचे विकार वाढतात. वायू प्रदूषणामुळे ऑझोन थर कमी होतो, ज्यामुळे त्वचेचे आजार आणि कर्करोगाचे प्रमाण वाढते. विशेषतः शहरी भागात वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

जल प्रदूषणामुळे नद्यांमध्ये, तलावांमध्ये, आणि समुद्रांमध्ये पाण्याची गुणवत्ता घटते. औद्योगिक कचरा, रासायनिक पदार्थ, आणि प्लास्टिकमुळे पाणी दूषित होते. हे पाणी पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरले जाते तेव्हा मानवांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. जल प्रदूषणामुळे विविध जलचर जीवांचा मृत्यू होतो, जैवविविधतेला हानी पोहोचते आणि माशांच्या माध्यमातून हे प्रदूषक मानवाच्या शरीरात प्रवेश करतात.

पर्यावरण प्रदूषणामुळे केवळ आरोग्यावरच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक जीवनावरही परिणाम होतो. प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्यसेवा खर्चात वाढ होते. यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होते. पर्यावरणातील हानीमुळे पर्यटन उद्योगावरही प्रतिकूल परिणाम होतो, ज्यामुळे रोजगार संधी कमी होतात आणि आर्थिक विकासाला अडथळा येतो. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

निबंध क्र 5 जलसंवर्धन: जीवनाचे रक्षण ESSAY ON WATER CONSERVATION IN MARATHI

पाणी हे जीवनाचे मुख्य स्त्रोत आहे. मानव, प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरण यांचे अस्तित्व पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, लोकसंख्येच्या वाढीमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याचे दुर्लभ होणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. जलसंवर्धनाची आवश्यकता आणि महत्व या निबंधातून उलगडूया. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

जलसंवर्धनाचे महत्त्व

पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी, आणि दैनंदिन जीवनातील अनेक क्रियांसाठी पाणी आवश्यक आहे. पाणी नसल्यास जीवनाची कल्पनाच करणे अशक्य आहे. त्यामुळे जलसंवर्धन करणे अत्यावश्यक आहे.

पाण्याची कमी आणि समस्या

आजकाल, अनेक भागांत पाण्याची टंचाई आहे. भूजल पातळी घटत आहे आणि नद्या, तलाव कोरडे पडत आहेत. या समस्येमुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच, पिण्याचे स्वच्छ पाणी मिळविण्यासाठी लोकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. औद्योगिक क्रियांमुळे आणि शहरांच्या वाढीमुळे जलप्रदूषण देखील वाढले आहे, ज्यामुळे उपलब्ध पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत.

जलसंवर्धनाचे उपाय

जलसंवर्धनासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना अवलंबणे आवश्यक आहे:

  • पुनर्भरण: पावसाचे पाणी भूगर्भात मुरविण्यासाठी पुनर्भरण तंत्राचा वापर करावा. यामुळे भूजल पातळी वाढू शकते.
  • पाणी व्यवस्थापन: शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • जलस्रोतांचे संरक्षण: नद्या, तळे, आणि जलाशयांचे स्वच्छता राखणे आवश्यक आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी औद्योगिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
  • पुनर्वापर: घरातील वापरलेले पाणी, जसे की आंघोळीचे किंवा स्वयंपाकाचे पाणी, हे गार्डनिंग किंवा फ्लशिंगसाठी पुनर्वापर करणे.
  • जनजागृती: जलसंवर्धनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, आणि सामाजिक संघटनांनी जनजागृती करावी. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

जलसंवर्धनातील जनतेची भूमिका

जलसंवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा अपव्यय टाळावा. घरात गळणारे नळ दुरुस्त करावेत, आंघोळीच्या वेळी शॉवरच्या ऐवजी बादलीचा वापर करावा, आणि गाड्या धुण्यासाठी पाइपच्या ऐवजी बादलीचा वापर करावा.

जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याचा जपून वापर करून आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून आपण आपल्या पुढील पिढ्यांसाठी पाण्याचे संरक्षण करू शकतो. चला, सर्वांनी मिळून जलसंवर्धनाच्या प्रयत्नांना बळकटी देऊया आणि जीवनाच्या या अमूल्य स्त्रोताचे रक्षण करूया. जलसंवर्धन म्हणजेच जीवनाचे रक्षण.

TO SEE SIP CALCULATOR – CLIK HERE

निबंध क्र 6 प्लास्टिक मुक्त समाज: गरज आणि उपाय ESSAY ON PLASTIC FREE SOCIETY IN MARATHI

प्लास्टिक हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि प्लास्टिक मुक्त समाजाची उभारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि प्लास्टिक मुक्त समाजासाठी आवश्यक उपाययोजना या निबंधात समजून घेऊया. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम

प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाला प्रचंड हानी पोहोचते. प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात, त्यामुळे ते माती, पाणी आणि हवेतील प्रदूषणाचे कारण बनते. प्लास्टिकचे तुकडे आणि मायक्रोप्लास्टिक समुद्रात पोहोचतात आणि जलचर जीवांना धोका निर्माण करतात. पाण्याचे स्त्रोत आणि माती दूषित होतात, ज्यामुळे शेतीचे उत्पादन घटते. तसेच, प्लास्टिकचा वापर केल्याने मानवी आरोग्यावरही परिणाम होतो, कारण त्यातील काही रसायने शरीरात प्रवेश करतात आणि विविध आजार उद्भवू शकतात.

प्लास्टिक मुक्त समाजाची गरज

प्लास्टिक मुक्त समाजाची गरज अनेक कारणांनी अधोरेखित होते. पर्यावरणाचे संरक्षण, मानवाचे आरोग्य, आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिक मुक्त समाजामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होईल, माती आणि पाणी स्वच्छ राहील, आणि पशु-पक्ष्यांचे जीवन सुरक्षित होईल. त्यामुळे प्लास्टिक मुक्त समाजाची उभारणी ही काळाची गरज आहे. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

प्लास्टिक मुक्त समाजासाठी उपाययोजना

प्लास्टिक मुक्त समाजाच्या उभारणीसाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करणे आवश्यक आहे:

  • पुनर्वापर आणि पुनर्वापरक्षम वस्तूंचा वापर: प्लास्टिकच्या वस्तूंच्या ऐवजी कापडाच्या पिशव्या, काचेच्या बाटल्या, आणि धातूच्या वस्तूंचा वापर करावा.
  • शिक्षण आणि जनजागृती: शाळा, महाविद्यालये, आणि सामाजिक संघटनांनी प्लास्टिक मुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती करावी. प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
  • कायदे आणि धोरणे: सरकारने प्लास्टिकच्या उत्पादन आणि वापरावर कठोर कायदे करावेत. पुनर्वापरक्षम वस्तूंचा वापर प्रोत्साहित करावा आणि प्लास्टिक वापरणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध घालावेत.
  • वैकल्पिक तंत्रज्ञानाचा वापर: जैवविघटनशील प्लास्टिक आणि इतर पर्यावरणपूरक पदार्थांचा विकास आणि वापर वाढवावा. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI
  • स्थानिक उपाययोजना: स्थानिक पातळीवर प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर केंद्रांची उभारणी करावी. समुदायांमध्ये प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवावेत.

प्लास्टिक मुक्त समाजाची उभारणी ही पर्यावरणाच्या आणि मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करून आपण सर्वांनी मिळून प्लास्टिक मुक्त समाजासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुनर्वापर, जनजागृती, कायदे, आणि वैकल्पिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्व माध्यमांतून प्लास्टिक मुक्त समाजाची उभारणी शक्य आहे. चला, सर्वांनी मिळून प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपले पर्यावरण सुरक्षित आणि स्वच्छ बनवूया. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

मराठी सुविचार बघण्यासाठी येथे – क्लिक करा

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी निबंध
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • Ank Jyotish 05 जून 2024 दैनिक अंक राशिफल
  • महाराष्ट्रात काँग्रेसचं जोरदार 'कमबॅक', ही आहेत त्या मागची 5 संभाव्य कारणं
  • दैनिक राशीफल 05.06.2024
  • 'कुठलंही अपयश अंतिम नसतं'- अजित पवार
  • 'मंगळसूत्र'वर भारी 'बलिदान', UP मध्ये प्रियंका गांधींच्या रणनीतीमुळे भाजपचा बालेकिल्ला ढासळला

जागतिक पर्यावरण दिन 2024 : पर्यावरण दिनावर निबंध

essay in marathi on save environment

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

बुधवारपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार

बुधवारपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार

हरतालिका तृतीयेला 3 उपाय करा, वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील

हरतालिका तृतीयेला 3 उपाय करा, वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील

Mahabharat: या सुंदर अप्सरेला अर्जुनसोबत एक रात्र घालवायची होती पण नंतर दिला शाप

Mahabharat: या सुंदर अप्सरेला अर्जुनसोबत एक रात्र घालवायची होती पण नंतर दिला शाप

तुम्ही श्रीमंत होऊ शकाल की नाही, आरशात बघून जाणून घ्या...

तुम्ही श्रीमंत होऊ शकाल की नाही, आरशात बघून जाणून घ्या...

कोणी चहा पिऊ नये? या लोकांसाठी Tea विषाप्रमाणे

कोणी चहा पिऊ नये? या लोकांसाठी Tea विषाप्रमाणे

अधिक व्हिडिओ पहा

essay in marathi on save environment

पंचतंत्र कहाणी : लोभी कोल्हा

पंचतंत्र कहाणी : लोभी कोल्हा

काही मिनिटांतच काचेच्या ग्लासवरील पांढरे डाग निघून जातील या टिप्स अवलंबवा

काही मिनिटांतच काचेच्या ग्लासवरील पांढरे डाग निघून जातील या टिप्स अवलंबवा

एका दिवसात किती बदाम खावेत? बदाम खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

एका दिवसात किती बदाम खावेत? बदाम खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

essay in marathi on save environment

पर्यावरण वाचवा भाषण मराठी, Save Environment Speech in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi हा लेख. या पर्यावरण वाचवा भाषण मराठी माहिती लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.

सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi हा लेख.

या लेखातील महत्वाचे मुद्दे

पर्यावरणामध्ये सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंचा समावेश होतो जे नैसर्गिकरित्या आहेत. सर्व सजीव, हवामान, हवामान आणि मानवी जगण्यावर आणि आर्थिक क्रियाकलापांवर प्रभाव टाकणारी नैसर्गिक संसाधने यांच्यातील परस्परसंवाद या परिसंस्थेत समाविष्ट आहेत.

पर्यावरण वाचवा ही एक आवश्यक संकल्पना आहे जी आजच्या काळात सर्वांनी याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपला ग्रह पर्यावरणीय संकुचित होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि भविष्यातील पिढ्यांना सर्वात हानिकारक परिणामांना सामोरे जावे लागेल. हे थांबवायचे असेल तर खूप उशीर होण्यापूर्वी आपले पर्यावरण वाचवण्याशिवाय पर्याय नाही.

पर्यावरण वाचवा भाषण

नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, येथे उपस्थित आदरणीय संचालक, शिक्षक, सदस्य आणि माझ्या प्रिय मित्रांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. मला पर्यावरण कसे वाचवता येईल या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो, आणि १९४७ पासून आहे. पर्यावरणासाठी काहीतरी करण्यासाठी आणि पृथ्वीची काळजी घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपली पृथ्वी वाचवण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी आपण पर्यावरण दिन साजरा करतो.

पर्यावरणाला असलेला धोका दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या प्रत्येक पावलाचा आणि कृतीचा परिणाम आपल्याला माहित असला पाहिजे. आपल्या प्रकृतीची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

पर्यावरण प्रदूषण ही आपल्या आधुनिक जगासमोरील मुख्य समस्यांपैकी एक आहे. सध्याच्या युगात तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली आहे आणि त्यामुळे पर्यावरणात अनेक घातक बदल होत आहेत. वृक्षारोपण करण्यासारखे सोपे पाऊल उचलून आपण जग हरित करू शकतो. आपले पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

आपल्या सर्वांसाठी पृथ्वीवरील जीवनाचा दर्जा हळूहळू खालावत चालला आहे. सतत बदलणारे हवामान, मुसळधार पाऊस हा आता पर्यावरणाची हानी होत असल्याचा पुरावा आहे. आज आपण पाहत आहोत की, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्ती वाढत आहेत आणि या आपत्तींमुळे लोक आपला जीव गमावत आहेत. याशिवाय, हिमनद्यांचे वितळणे ही आणखी एक चिंताजनक परिस्थिती आहे जी वेळीच रोखली नाही, तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता खूप जास्त आहे.

याशिवाय वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढणे हानिकारक ठरत आहे. आम्ही त्वरित कारवाई केली नाही तर भविष्यात आम्हाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. जमीन अनेक वर्षांपासून टिकून आहे आणि यापुढेही टिकेल. पण आपले मानवी जीवन कठीण होणार आहे, त्यामुळे पर्यावरण कसे वाचवायचे याची सुरुवात आतापासूनच करायला हवी.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे करण्यासाठी, आपण पुनर्वापरापासून सुरुवात केली पाहिजे आणि कचरा सामग्रीची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कोळशाचा वापर कमी करण्यासोबतच सौर आणि जलविद्युत उर्जा यासारख्या अमर्याद संसाधनांचाही विचार केला पाहिजे. शक्यतो गरम पाणी वापरणे टाळावे आणि शक्य असल्यास थंड पाणी वापरावे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा.

हवेचे प्रदूषणही कोणत्याही परिस्थितीत कमी केले पाहिजे. प्रत्येकाने शक्य असल्यास वैयक्तिक वाहने घेणे टाळावे. ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरा आणि वीज वाया घालवू नका. वापरात नसताना घर, कार्यालयातील वीज आणि पंखे बंद करा. अनावश्यक कचरा निर्माण होऊ नये म्हणून पुनर्नवीनीकरण केलेल्या उत्पादनांचा वापर केल्याची खात्री करा.

प्लास्टिक पिशव्या टाळा आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या वापरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावा. जेव्हा झाडे लावली जातात तेव्हा कार्बन डाय ऑक्साईडची पातळी कमी होते आणि हवेची गुणवत्ता सुधारते.

दरवर्षी आपण इतकी झाडे तोडतो की झाडांची कत्तल थांबलीच पाहिजे. तुमच्या पालकांना, मित्रांना आणि इतरांना पर्यावरणासाठी जबाबदार राहण्यास शिकवा आणि चांगल्या भविष्यासाठी पर्यावरण वाचवण्यासाठी काम करा.

पर्यावरणाच्या ऱ्हासाला माणूसच जबाबदार आहे. हानिकारक उत्पादने टाळणे, नूतनीकरणयोग्य स्त्रोत वापरणे, प्लास्टिक पिशव्या टाळणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि बरेच काही यासारख्या अनेक प्रयत्नांची आवश्यकता आहे. हे प्रयत्न तुम्हाला पर्यावरण वाचवण्यास मदत करतील.

माझे 2 शब्द ऐकण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी माझे बोलणे संपवतो.

पर्यावरण वाचवण्याचे अनेक फायदे आहेत. आपले आरोग्य सुधारण्यासाठी, आपल्या परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी, हवामानातील बदलांशी लढा देण्यासाठी, पृथ्वीवरील जीवनाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी आणि शेवटी भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आपले पर्यावरण वाचवणे महत्त्वाचे आहे.

आज आपण काय वाचले

तर मित्रांनो वरील लेखात आपण पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी पर्यावरण वाचवा भाषण मराठी माहिती या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या पर्यावरण वाचवा भाषण मराठी माहिती लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

COMMENTS

  1. पर्यावरण संरक्षण निबंध, Save Environment Essay in Marathi

    Save environment essay in Marathi: पर्यावरण संरक्षण निबंध मराठी माहिती, save environment essay in Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  2. पर्यावरण वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Environment In Marathi

    Essay On Save Environment In Marathi नैसर्गिक वातावरणाने दिलेल्या भेटवस्तू ...

  3. पर्यावरण वर मराठी निबंध Essay On Environment In Marathi

    पर्यावरण वर मराठी निबंध Essay On Environment In Marathi ( २०० शब्दांत ) पर्यावरण म्हणजे सर्व नैसर्गिक परिसर जसे की जमीन, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, घन ...

  4. पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi

    Environment Essay in Marathi - Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने

  5. पर्यावरण वाचवा निबंध, Essay On Save Environment in Marathi

    तर हा होता पर्यावरण वाचवा मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पर्यावरण वाचवा मराठी निबंध हा लेख (essay on save environment in Marathi) आवडला असेल.

  6. पर्यावरण संरक्षण मराठी निबंध, Environment Essay in Marathi

    तर हा होता पर्यावरण मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पर्यावरण हा मराठी माहिती निबंध लेख (environment essay in Marathi) आवडला असेल.

  7. environment essay in marathi

    मे २१, २०२१. नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण environment essay in Marathi / पर्यावरण चे महत्व मराठी निबंध बघणार आहोत.पर्यावरण चे महत्व हा निबंध ...

  8. निसर्ग वाचवा मराठी निबंध, Essay On Save Nature in Marathi

    तर हा होता निसर्ग वाचवा या विषयावर लिहिलेला मराठीत माहिती निबंध, मला आशा आहे की आपणास निसर्ग वाचवा मराठी निबंध (essay on save nature in Marathi) आवडला ...

  9. पर्यावरण वर मराठी निबंध Essay On Environment In Marathi

    Essay On Environment In Marathi पर्यावरण आम्हाला बरेच फायदे देते जे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे. झाडे हवा शुद्ध करतात, झाडे पाणी पाडण्याचे काम

  10. पर्यावरण निबंध मराठी

    Essay on Environment in Marathi Language: नमस्कार विदयार्थी मित्रांनो या लेखात आपण पर्यावरण निबंध मराठी / Essay on Environment in Marathi Language पाहणार आहोत. इथे आम्ही हा पर्यावरण निबंध मराठी अतिशय ...

  11. निसर्ग वाचवा निबंध मराठी, Essay On Save Nature in Marathi

    Essay on save nature in Marathi: निसर्ग वाचवा निबंध मराठी माहिती, save nature essay in Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  12. निसर्ग वर मराठी निबंध Essay On Nature In Marathi

    निसर्ग वर मराठी निबंध Essay On Nature In Marathi { 300 शब्दांत } निसर्ग ही आपल्या खऱ्या आई सारखी आहे जी आपल्याला कधीच इजा करत नाही तर आपले पोषण करते.

  13. पर्यावरण वर मराठी निबंध

    Essay on Environment in Marathi : अनादी काळापासून मानवाचे अस्तित्व वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून आहे.

  14. झाडे वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Trees In Marathi

    झाडे वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Trees In Marathi. मानव म्हणून, झाडांप्रती असलेली आपली जबाबदारी आपल्याला कधीच समजली आहे की आपण फक्त त्याचाच ...

  15. मराठीत पर्यावरण वाचवा निबंध

    मराठीत पर्यावरण वाचवा या विषयावर लघु आणि दीर्घ निबंध निबंध - 1 (300 शब्द)

  16. निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi

    तर हा होता निसर्गाचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास निसर्गाचे महत्व मराठी निबंध हा लेख (essay on nature in Marathi) आवडला असेल.

  17. पर्यावरण वर मराठी निबंध

    पर्यावरण वर मराठी निबंध | Environment essay in Marathi By ADMIN मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१ Share Tweet Share Share Email

  18. निसर्ग मराठी निबंध 2024 अतिशय सुंदर Essay on Nature in Marathi

    Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi. मानव निसर्गाची हानी करून स्वत:च्या पायावर स्वत:च कुर्‍हाड मारून घेऊ लागला आहे, तो हे विसरून चालला आहे की जसे आपले घर आपले घर आहे ...

  19. पर्यावरण समस्या निबंध, Essay On Environmental Issues in Marathi

    तर हा होता पर्यावरण समस्या मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पर्यावरण समस्या मराठी निबंध, essay on environmental issues in Marathi हा लेख आवडला असेल.

  20. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI

    ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI. 22/06/2024 by marathimahiti.in. ESSAY ON ENVIRONMENT IN MARATHI पर्यावरण हा विषय आजच्या काळासाठी खूप महत्वाचा आहे, आजचे खराब हवामान आपल्या जीवनमान यावर ...

  21. जागतिक पर्यावरण दिन 2024 : पर्यावरण दिनावर निबंध

    मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे - World Environment Day 2024 Essay on Environment Day मंगळवार, 27 ऑगस्ट 2024

  22. पर्यावरण वाचवा भाषण, Save Environment Speech in Marathi

    Save environment speech in Marathi: पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment bhashan in Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे. ... Essay On My Birthday in Marathi; मैत्रीचे महत्व ...

  23. पर्यावरण वाचवा मराठी भाषण, Save Environment Speech in Marathi

    तर हे होते पर्यावरण वाचवा या विषयावर मराठीत भाषण, मला आशा आहे की आपणास पर्यावरण वाचवा या विषयावर मराठी भाषण (save environment speech in Marathi) आवडले असेल.